Visit Our Website
Happenings

२५ वर्षांपासून ज्या शिवसेनेला तुम्ही निवडून देता त्यांना का प्रश्न विचारत नाही?, अडचण आली की, आम्ही आठवतो.- असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मराठवाड्याच्या दौ-याला गुरूवारपासून सुरूवात झाली. सकाळी साडेदहा वाजता सुभेदारी गेस्ट हा‌ऊस येथे त्यानी पत्रकारांशी संवाद साधला. शहरातील कचऱ्याचा प्रश्न मोठा आहे. तो सोडवायचा असेल तर नाशिक पॅटर्न बघा. जेव्हा आमच्या हातात सत्ता होती तेव्हा तिथ केलेले नियोजन बघितल्यानंतर तुम्हाला समजेल, असे यावेळी राज ठाकरे म्हणाले. त्यानंतर ते तापडीया नाट्य मंदिर येथे आयोजित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

Related Articles

1 thought on “२५ वर्षांपासून ज्या शिवसेनेला तुम्ही निवडून देता त्यांना का प्रश्न विचारत नाही?, अडचण आली की, आम्ही आठवतो.- असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close